Posts

International Women's Day

भारतीय परंपंरेत आदीशक्ती म्हणून नेहमीच स्त्री शक्तीचा गौरव केला जातो. असे म्हटले जाते की शेतीचा शोध स्त्रीने लावला. एका जननक्षम स्त्रीने धरतीच्या पोटातून धान्य कसे उगवायचे हे सांगितले. गमंत म्हणजे आज सात बाराच्या उताऱ्यावर तिला आपल्या नावाची मोहर सहजासहजी उमटवता येत नाही. तिचा सातबारा कोराच राहतो. पौराणिक ग्रंथात असो की आधुनिक संविधानात…तिला स्थान तर दिले आहे पण वास्तवात तिचे शरीर हीच तिची ओळख कायम राहिल याची अलिखित तरतूदही केली आहे. तिच्या शरीराच्या आत आत्माही असतो तिकडे मात्र कानाडोळा करण्याचे पुरूषी कसब आपल्या संस्कृती नावाच्या व्यवस्थेने केले आहे.  तिच्या विचारांवर अदृष्य लगामही लावण्यात पुरूषी सत्तेला यश आले आहे. सौंदर्यवान स्त्रीयानां विषकन्या बनविण्याच्या प्रयोगशाळेचे सूत्रधार पुरूषच….तिच्या देहाचा असा वापर करतानां प्रतिष्ठेचा मुखवटा फाटू नये म्हणून स्वत:ला जपणारा धुरंदर देखिल पुरूषच………… गुलामीतही स्वातंत्र्य कसे जपता येते हे हिकमतीने सांगणारा धूर्त ही पुरूषच…….कधी कधी स्त्री मर्दानी असते असं सांगून फसव्या जाळ्यात ओढणारा पुरूषच…… निसर्गत:च स्त्री दुबळी आहे सांगत स्वत:चं षंढप...

सूर्यपुत्र यशवंत भीमराव आंबेडकर जयंती

यशवंत भीमराव आंबेडकर (१२ डिसेंबर १९१२ - १७ सप्टेंबर १९७७), ज्यांना भैय्यासाहेब आंबेडकर म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय सामाजिक-धार्मिक कार्यकर्ते, वृत्तपत्राचे संपादक, राजकारणी आणि आंबेडकरवादी बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते होते.  रमाबाई आंबेडकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते पहिले आणि एकमेव हयात असलेले अपत्य होते.  आपल्या वडिलांच्या (बाबासाहेब) मृत्यूनंतर यशवंतांनी आपले जीवन बौद्ध धर्मासाठी समर्पित केले आणि सामाजिक समतेसाठी वडिलांच्या चळवळीचे नेतृत्व केले.  त्यांनी देशातील आंबेडकरी समाजाला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला आणि दलित बौद्ध चळवळीतही सक्रिय सहभाग घेतला.  1942 पासून ते "जनता" वृत्तपत्राचे संपादक होते.  महाराष्ट्रातील लोक त्यांना अनेकदा 'सूर्यपुत्र' म्हणतात.  ज्यामध्ये करोडो लोकांचे जीवन उजळून टाकणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना लोक 'सूर्य' म्हणतात.  अशा या महान सूर्यपुत्राने बाबासाहेबांचे अपूर्ण कार्य पुढे नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले.  यशवंत आंबेडकरांनी आपल्या जीवनात दीनदलितांच्या उन्नतीसाठी आणि बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी ही दोन्ह...

ग्राहकांचा हक्क

ग्राहकाचा हक्क आहे  दुकानात येऊन वेगवेगळे प्रोडक्ट पाहणे आणि काहीच खरेदी न करता निघून जाणे हा ग्राहकाचा हक्क आहे.   बार्गेनिंग करणे हा ग्राहकाचा हक्क आहे. व्यवहार करताना पैसा वाचवण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा हक्क आहे.   प्रोडक्टमधे चूक आढळल्यास, खराब सर्व्हिस मिळाल्यास आपल्यावर चिडणे, रागावणे हा ग्राहकाचा हक्क आहे. अगदी ग्राहक म्हणून थोड्याश्या गुर्मीत बोलणे हासुद्धा ग्राहकाचा हक्क आहे.  व्यवहार ठरलेल्या वेळेत, आणि ठरलेल्या पैशातच पूर्ण करून मिळणे हा ग्राहकाचा हक्क आहे.  हव्या त्या व्यावसायिकाकडे खरेदी करणे हा ग्राहकाचा हक्क आहे. त्याने आपल्याकडेच कायमस्वरूपी खरेदी करावी असा अट्टाहास कामाचा नाही.  प्रोडक्ट सांगितल्याप्रमाणेच, निश्चित केलेल्या गुणवत्तेचेच मिळणे हा ग्राहकाचा हक्क आहे.  व्यावसायिकाकडून सन्मानाची वागणूक मिळणे हा ग्राहकाचा हक्क आहे.  - ग्राहकाचे हक्क मान्य असतील तरच व्यवसाय करता येऊ शकतो.  - व्यावसायिक म्हणून आपल्याला मनासारखा पैसा कमवण्याचा हक्क आहे,  उधारी वेळेवर मिळणे, ग्राहकाकडून निश्चित केलेल्या ताराखेमध्ये ...

आज नहीं तो कल होगा।

आज नहीं तो कल होगा हर मुश्किल का हल होगा जंगल गर औझल होगा नभ भी बिन बादल होगा नभ गर बिन बाद्ल होगा दोस्त कहां फ़िर जल होगा आज बहुत रोया है दिल भीग गया काजल होगा आँगन बीच अकेला है बूढ़ा सा पीपल होगा दर्द भरे हैं अफ़साने दिल कितना घायल होगा छोड़ सभी जब जाएंगे ‘तेरा ही संबल होगा झूठ अगर बोलोगे तुम यह तो खुद से छल होगा रोज कलह होती घर में रिश्तों मे दल-दल होगा

महाराष्ट्र दिन

आज १ मे महाराष्ट्र दीन 🌲 🌲माझा महाराष्ट्र - एक झलक 🌲 ★ महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६० ★ महाराष्ट्राची राजधानी : मुंबई ★ महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर ★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग : ६ ★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : ५ ★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे : ३६ ★ महाराष्ट्रातील महानगरपालिका : २७ ★ महाराष्ट्रातील नगरपालिका : २२६ ★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत : ७ ★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३ ★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा : ३४ ★ महाराष्ट्रातील एकुण तालुके : ३५८ ★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या : ३५५ ★ महाराष्ट्राची लोकसंख्या : ११,२३,७४,३३३ ★ स्त्री : पुरुष प्रमाण : ९२९ : १००० ★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता : ८२.९१% ★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा : सिंधुदुर्ग ★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगर (८९.९१% ) ★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार (६४.४% ) ★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा : ठाणे ★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा : सिंधुदुर्ग ★ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा : अहमदनगर ★ क्षेत्रफळाने लहान जिल्हा : मुंबई शहर ★ जास्त लोकस...